स्त्रियांमधील मुल न होण्याची मुख्य 3 कारणे.. जो’डप्यांनी आवश्य पहा.. आणि आजपासूनच हा प्रयत्न करायला सुरु करा..
मित्रांनो, सध्या आपण अनेक जो’डप्यांमध्ये लवकर मुल न होण्याची सम’स्या पाहत असालच. असे का घडत आहे ? काय असू शकते यामागचे कारण.. अगदी तरून वयात देखील हि सम’स्या का येत आहे ? चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.. इन्फ र्टिलिटी म्हणजेच वं’ध्यत्व महिलांमध्ये उद्भवणारी एक गंभीर सम’स्या बनत आहे. प्र’ज नन क्षमता कमी झाल्यानं,
जो’डप्यांना कुटुंब वाढवण्याच्या वेळी अशा आरो’ग्याच्या सम’स्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये इन्फ र्टिलिटी येण्याची अनेक कारणं असू शकतात. ओ व्यूलेशन डि सॉ र्डर, फॅ लो पियन ट्यू बवर परिणाम, एं डोमॅ ट्रि’योसिस, युटेरस किंवा सर्वि’क्सशी निगडीत सम’स्या इत्यादी.. मित्रांनो, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या गोष्टींवर वेळीच लक्ष दिल्यास तसेच,
वेळेवर उपचार करून वं’ध्यत्वाची सम’स्या दूर करता येऊ शकते. डॉ’क्टरांच्या मते काही लक्षणं महिलांमध्ये सुरूवातीपासूच इन्फ र्टिलिटीचे संकेत देतात. १) एं डोमे ट्रि’योसिस :- काही महिलांमध्ये मासिक पा ळी दरम्यान वे’दना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पा ळी लवकर संपत नाही. एंडो मे ट्रि’योसिस ग र्भाशयात होणारा एक आजा’र आहे.
ज्यामध्ये ग र्भाशयाच्या आतल्या भागातील ए न्डोमे ट्रियल ले अर्समध्ये वाढ झाल्यानं ग र्भा शयाच्या अन्य अंगामध्ये पसरायला सुरूवात होते. साधारणपणे अं डा शय, फॅलो पियन ट्यूब, पेरिटो नियम, लिफ्ट नो ड्समध्ये हा आ’जार पसरू शकतो. एं डोमे ट्रि’योसिस एक सामान्य सम’स्या आहे. Endo-met-riosis Society Of India नुसार जवळपास २५ मिलियन भारतील महिलांमध्ये,
एं डोमे’ट्रियो सिस झाल्याचं दिसून आलं आहे. अनेक महिलांना या आ’जाराच्या तीव्रते बाबत कल्पना नसते. १८ ते ३५ वर्ष वयोगटातील महिलांना हा आ’जार उद्भवतो. मासिक पा ळी दरम्यान अति प्रमाणात र’क्त स्त्राव होणं शरीर सं’बंधा दरम्यान वेदना जाणवणं, ल घ वी किंवा शौच करताना वे’दना होणं, र क्त स्त्राव होणं, थकवा येणं, चक्कर येणं, गॅस होणं ही लक्षणं दिसून येतात.
) अनियमित मासिक पा ळी :- अनियमित मासिक पा ळी असल्यास इन्फ र्टि’लिटीची सम’स्या उद्भवू शकते. अनियमित मासिक पा ळीमुळे ओ व्हूलेशन वेळेवर होत नाही. पॉलि सिस्टिक ओवेरियन सिं ड्रोम, लठ्ठपणा, वजन कमी होणं, थाय रॉईड या सम’स्यांमुळे ओ व्यूलेशन अनियमित होते. ३) हा र्मोनल सम’स्या:- हा र्मो न्समध्ये चढ उतार झाल्यानं शरीरात वेग-वेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येतात.
यात पिंपल्स येणं, हात पाय थंड पडणं, नि प्प ल्स डि स्चार्च, तोंडावर केसांची वाढ होणं, केस गळणं, वजन वाढणं अशा तक्रारी उद्भवू शकतात. तुम्हालाही असा त्रा स होत असल्यास त्वरित डॉ’क्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ४) शरीर सं’बंधा दरम्यान वे’दना :- डि स्पेर्युनिया किंवा शरीर सं’बंधा दरम्यान वेदना झाल्यास महिलांची प्र’ज नन क्षमता कमी होऊ शकते. इं’फेक्शन, एं डो मे’ट्रि योसिस आणि फाइ ब्रॉ एड या स मस्या असल्यास शरीर सं’बंधा दरम्यान वेदना जाणवतात.
५) लठ्ठपणा :- लठ्ठपणानं ग्र स्त असलेल्या महिलांमध्ये ग’र्भ धारणेची शक्यता कमी होत जाते. ग’र्भधारणे दरम्यान अनेक सम’स्या येण्याचा धोका असतो. ६) स्त्रियां मधील वं’ध्यत्वाची कारणे:- ग र्भ नलिका बंद किंवा अकार्यक्षम असणे. ग’र्भा शय परिपक्व नसणे किंवा त्यात गाठी असणे (फायब्रॉ इड), थाय रॉ इड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे अं डकोषातून स्त्री बीज बाहेर न पडणे म्हणजेच PC OS नावाचा आ’जार असू शकतो. यामध्ये शरीरातील संप्रेरक मध्ये बदल होतो व अं’डाशयावरती सू ज येते.
या आ’जाराला पॉ लिसि स्टिक ओ व्हरी सि न्ड्रोम असे म्हणतात. ७) इतर सम’स्या:- पी सी ओ एस, वेळेआधीच मे नोपॉज, कॅन्सर, एं डोमेट्रि’योसिस इत्यादी सम’स्या इन्फ र्टिलिटीचं कारण ठरू शकतात. हिस्टेरो साल्पिंगो ग्राफी, एं डोमेट्रियल बायोप्सी, लॅ प्रोस्कोपी, हा’र्मोन चेकअप सारख्या टे स्टनं इन्फ र्टिलिटीचे निदान करता येऊ शकते. यावर उपाय काय ? :- ग’र्भ धारणा होण्यासाठी आधी आपल्या जीवनशैलीकडे बारकाईनं बघायला हवं. जीवनशैलीत महत्त्वाचे बदल आवश्यक ठरतात.
सकाळ संध्याकाळ एक तास प्रा’णायाम आणि ध्यान धारणा करणं आवश्यक आहे. यामुळे त’णाव हलका होण्यास, त’णाव नियंत्रणास मदत मिळते. दगदगीच्या जीवनशैलीत धावपळ होते. पण व्यायाम होत नाही. व्यायामाला वेळच मिळत नाही. ग’र्भ धारणा होण्यावर आपण शा-री रिक हालचाली, व्यायाम किती करतो ही गोष्ट खूप परिणाम करते. ग र्भ धारणा होण्यासाठी योग साधनेतील सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, सुप्त बध्द कोनासन, भुंजगासन, सेतू बंधासन ही आसनं फायदेशीर असतात.
तज्ज्ञांकडून ती शिकून मग करणं सुरक्षित ठरतं. जीवनशैली ताळ्यावर आणताना त्यात आहाराला खूप महत्त्व आहे. आहारात जास्तीत जास्त फळं, हिरव्या भाज्या, सुकामेवा, मोड आलेली कडधान्य या घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे. जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास टाळावं. रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं या सवयीनं शरीर आणि मनाचा उ’त्साह वाढतो, आरो’ग्य चांगलं राहातं. झोपेशी निगडित सम’स्या निर्माण होत नाही. ग’र्भ धारणा विना सम’स्या होण्यासाठी धू’म्रपान, म’द्यपान करणे टाळायला हवं.
वं’ध्यत्वामागे वय हा घटक मोठा परिणाम करतो. त्यामुळे ग’र्भ धारणेस फार उशीर करु नये. जास्त वय हे फक्त वं’ध्यत्वासाठीच कारणीभूत ठरतं असं नाही ग’रोद’रपणात गुंतागुंतीच्या सम’स्याही निर्माण होवू शकतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा