March 16, 2023

…म्हणून अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर स्नान करावे लागते

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक विधी चे काही दंड व नियम असतात व त्यांचे पालन हे अत्यंत काटेकोरपणे केले जाते.कोणत्याही अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ केल्याशिवाय घरातील …

… म्हणून प्रेत स्मशानात नेण्यापूर्वी त्याला विश्रांती देऊन दिशा बदलली जाते. कारण वाचून तुम्हीही अचंबित व्हाल

प्रत्येक धर्मामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विभिन्न पद्धती चालीरिती व रितीरिवाज यांचे पालन केले जाते .जसे की जन्म झाल्यानंतर नामकरण, उष्टावण ,लग्न ,जागरण गोंधळ, डोहाळे जेवण …

महादेवाच्या मंदिरा बाहेर नंदीची स्थापना का केली जाते? जाणून घ्या अध्यात्मिक कारण – हे माहित आहे का?

देवाधिदेव महादेव यांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारातच महादेवांची समाधी भंग होऊ नये यासाठी उभ्या असलेल्या नंदीचे दर्शन घेऊनच आपण आत प्रवेश करतो .महादेवांच्या नंदीच्या …

…म्हणून ब्रह्मदेवाने केले आपल्याच कन्येसोबत विवाह

ब्रम्हा ,विष्णू आणि महेश हे त्रिदेव संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे मुळ आहे असे निरनिराळ्या सिद्धांताद्वारे आतापर्यंत मांडण्यात आले आहे.या  त्रिदेवांच्या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती करण्यासाठी घेतलेल्या निराळ्या …

भगवान श्री हनुमाना खरंच ब्रम्हचारी होते का ?: जाणून घ्या रहस्यमयी कहाणी

पुराण ग्रंथांमध्ये चिरंजीवी, शक्तीचे दैवत ,ज्ञानाचे आराध्य ,भक्तांचे वाली, विजयाचा सम्राट,बलोपासक असे वर्णन करण्यात आलेले भगवान श्री हनुमान  यांना पूर्वापार बालब्रह्मचारी किंवा प्रजापत्य ब्रह्मचारी मानले …

इस्लाम धर्मामध्ये हिरवा रंग पवित्र का मानला जातो?

जगात प्रत्येक धर्माला एक विशीष्ट रंग आहे. हिंदू धर्माचा रंग हा भगवा आहे तर मुस्लिम धर्माचा रंग हा हिरवा आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा रंग हा …

…म्हणून हिंदू कपाळावर लावतात टिळा : जाणून घ्या अध्यात्मीक महत्व

भारत हा जगातील सर्वात जास्त विविधता आणि वैविध्यपूर्ण देश आहे. सर्व प्रकारच्या जातीधर्मातील नागरिक भारतात गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्याचबरोबर कपाळावर गंध लावण्याची परंपरा देखील भारताशिवाय …